पहिले ते मराठीकारण - तावडे पुराण


"मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा यासाठी रंगनाथ पठारेंच्या समितीपासून लोकं भांडतायत. भाजप सरकार सत्तेत आल्याआल्या तावडे साहेबांनी ‘आपण एक वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ’ असं आश्वासन दिलं होतं. त्याच्या आधी आणि नंतरही माझ्यासारखे कार्यकर्ते असे म्हणत होते की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं हा खोटा प्रश्न आहे.  कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ५०० ते ६०० कोटी मिळतात, ही एक भ्रामक आकांक्षा काही लोकांनी निर्माण केली आहे, त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यांना सुद्धा अद्याप हे पैसे मिळालेले नाहीत. एक ते दोन कोटी रुपये मिळवण्यासाठी सुद्धा लोकांना प्रचंड भांडावं लागलंय. पण तावडे साहेबांनी अभिजात भाषा नावाचं मधाचं बोट लावून पाच वर्षे लोकांना झुलवत ठेवलं आहे. त्यासाठी समित्या तयार केल्या, उपसमित्या तयार केल्या, अहवाल आले, अहवाल बासनात गुंडाळले गेले..." मराठी भाषा विभाग आणि शालेय शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या गेल्या पाच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडणारा मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांचा लेख...

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समकालीन महाराष्ट्राच्या समोर असणाऱ्या विविध राजकीय प्रश्नांवर आपण बोलणार आहोत. याची सुरुवात मी करणार आहे, ज्यांचं तिकीट ऐनवेळी कापलं गेलं आणि त्यामुळे सम ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1.   5 वर्षांपूर्वी

    लेख आवडला.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कूती मंडळाच्या कामाबद्दल झाले/झाले नाही -या बद्दल काही नाही लेखात.बाबा भांड.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen