भाषाविचार - शिक्षणव्यवस्थेच्या परिघावरली लाखो मुलं (भाग - ६)


"बहुतेक ज्ञानशाखांमध्ये आज इंग्रजीत जे ज्ञान उपलब्ध आहे ते मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये नाही. ते आणण्याची जबाबदारी कोणाची आणि त्यांनी ती आपली मानली नाही तर काय करायचं या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नाहीत. त्यामुळे ज्ञाननिर्मितीची ही लढाई आपण हरलो आहोत का? विद्यापीठात मी माझे अनेक सहकारी पाहतो. माझ्यासारखे लोक त्यांना मूर्ख तरी वाटतात किंवा दुराग्रही तरी वाटतात. मराठीतून लिहिणाऱ्या मुलांना काहीही भवितव्य नाही असं त्यांचं मत आहे. यात अमराठी मंडळींचा दृष्टिकोन खूपदा संशयास्पद असतो. त्यांना बहुतेकदा मराठीतून लिहिणाऱ्यांशी काहीही देणंघेणं नसतं. आपापल्या मातृभाषांबद्दल आग्रही असणारी ही मंडळी राज्याची राजभाषा असूनही मराठीबद्दल मात्र बेफिकीर असतात. त्यामुळे प्रादेशिक भाषांमधून लिहिणारी मुलं दुय्यम नागरिकांसारखीच असतात. त्या अर्थाने आपल्याला भाषिक स्वातंत्र्य मिळालेलंच नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे." ‘भाषाविचार’ सदरातून ज्ञाननिर्मितीच्या भाषिक एकारलेपणाबद्दल सांगतायत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार – 

----------------------------------------

सध्याच्या सत्र पद्धतीमध्ये मुलांच्या सतत फक्त परीक्षाच होत असतात. शिक्षकांचे कारकून झाले आहेत. परदेशात कुठेतरी एखादी व्यवस्था चांगली चालते, आपल्याकडले काही विद्वान, प्रशासक परदेशात जाऊन येतात. अपार करुणेमुळे तिकडे जे चाललंय ते आपल्याकडेही असावं असं त्यांना वाटतं. त्यातून जे प ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषाविचार , मराठी प्रथम , उच्च शिक्षण , मातृभाषेतील शिक्षण. मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. jrpatankar

      4 वर्षांपूर्वी

    चांगला आहे. एखाद दोन उपाय योजना तरी सांगा.

  2. nilambari

      4 वर्षांपूर्वी

    अगदी खरं आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen