अब मैं सचमूच मर चुका हूँ


अटलबिहारी वाजपेयींच्या अमोघ वाणीनं अनेकांच्या काना-मनात घर केलेलं आहे. शुद्ध, मधाळ हिंदी आणि बोलण्याला सतत एक खेळकर, खोडकर आणि मिश्किल डूब. त्यांच्या स्वभावगत सौजन्याला आणि सुसंस्कृतपणाला या विशेषणांमुळे अधिकच उठाव येत असे. माणसाला आपला अंत दिसतो असं म्हणतात, वाजपेयींसारख्या कवी मनाच्या मनस्वी व्यक्तीला तर तो आजूबाजूच्या घटनांमधूनही दिसत असतो. ‘अंत के बाद क्या होता है ?’ असं त्यांनी एका कवितेत विचारलं होतं. अंत झाल्यावर अज्ञाताच्या वाटेवर असताना त्यांच्या मनात उमटलेले भाव हिंदीतच प्रकटलेले खरे वाटतील ना?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मृत्युलेख

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    काय बोलणार ? निशब्द !

  2. Lata Joshi Desai

      3 वर्षांपूर्वी

    उत्कट व वास्तववाद

  3. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर.

  4. avthite

      6 वर्षांपूर्वी

    ? शब्दहीन..

  5. MK046188

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय सुरेख

  6. mahapokharan

      6 वर्षांपूर्वी

    छान कल्पना!

  7. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर शब्दांकन!

  8. ArunBhandare

      6 वर्षांपूर्वी

    मृत्यूशय्येवर असलेल्या मान्यवर व्यक्तीच्या संबंधी घडणार्या कठोर वास्तवाच दर्शन कवितेत घडतच तसच कविता भावविवशही करते.अटलजींचया मनीचा विचारच जणू तुम्ही व्यक्त केलेत एक अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली.

  9. पुष्कर मंत्री

      6 वर्षांपूर्वी

    ईश्वर आत्म्यास शांती देवो. श्रद्धांजलीमध्ये प्राण आणले तंबी दुराईने.

  10. Sukruta

      6 वर्षांपूर्वी

    खरोखर मन गलबललं... सत्य कठोर असतं...

  11. shilpa1952

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान कविता प्रथम वाटलंत्यांनीालिहिलेि आहेकी काय क

  12. anudeep

      6 वर्षांपूर्वी

    छान लिहिले आहे

  13. Hemant Juwekar

      6 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर कविता... अटल अंताचं सही वर्णन... अटल स्टाईलने.

  14. Smita Mirji

      6 वर्षांपूर्वी

    व्यंगचित्र आणि कविता सुंदरच

  15. amarpethe

      6 वर्षांपूर्वी

    मला आधी खरच वाटलेलं की ही अटल जींची कविता आहे, मग कळलं...अतिशय छान

  16. kamalakar keshav panchal

      6 वर्षांपूर्वी

    खूपच अप्रतिम, खरोखरंच अटलजींचे वाटावेत असे शब्द, तंबी दुरायींच्या शब्दप्रतीमेला आणि रचनेला सलाम .

  17. pgambekar16@

      6 वर्षांपूर्वी

    कविता वाचताना जणू ही कविता अटलजीनिच लिहिलेली आहे असे वाटत होते

  18. rohanvispute

      6 वर्षांपूर्वी

    छान लिहिलंय

  19. सुमिता

      6 वर्षांपूर्वी

    सत्य!

  20. Rajrashmi

      6 वर्षांपूर्वी

    कटू सत्य

  21. shubhada.bapat

      6 वर्षांपूर्वी

    हूबेहूब

  22. shubhada.bapat

      6 वर्षांपूर्वी

    हूबेहूब चित्र

  23. कौस्तुभ

      6 वर्षांपूर्वी

    आखरी सफर.........।।।।।

  24. Dr Anjali

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम _/\_

  25. Dr Nagesh Tekale

      6 वर्षांपूर्वी

    The best and excellent,tears are in my eyes..great loss to our nation

  26. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    डोळ्यात टचकन पाणी आणलं सर तुम्ही....

  27. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    डोळ्यात टचकन पाणी आणलं सर तुम्ही....

  28. Meenal Ogale

      6 वर्षांपूर्वी

    व्यंग्यचित्र आणि कविता दोन्हीं छान आणि परस्परपूरक आहेत.

  29. Manjiri Vaidya

      6 वर्षांपूर्वी

    हां, अब मैं सचमूच मर चुका हूँ..अगदी अटलजींच्या मनात हेच आलं असणार. वरती त्यांच्या येण्याने मैफल जमलीच असली तर हीच कविता, हेच मनोगत म्हणून दाखवलं असेल.

  30. Dr Anil kulkarni

      6 वर्षांपूर्वी

    जाणार हे होते अटल.भरून आलं मनपटल.कुणाला पटल नाही पटल.जिवनाचे हेच आहे टोटल.

  31. Dr Anil kulkarni

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय छान

  32. aradhanakulkarni

      6 वर्षांपूर्वी

    खरंच अटलजींनी असेच विचार केले असतील. खूप आवडली कविता .

  33. Mangesh Nabar

      6 वर्षांपूर्वी

    एक उत्तम कविता. हुबेहूब अटलजी भासावेत अशी ! धन्यवाद. मंगेश नाबर

  34. CHARUDATTA

      6 वर्षांपूर्वी

    छान प्रयत्न आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen