भावगीत गायनाचा जमाना आतां संपला


"हां. बरोबर विचारलंत. गेल्या कांहीं वर्षांत माझी एकहि रेकॉर्ड झाली नाही, हें एकदम मान्य. पण त्याचें कारण एवढेंच कीं, कंपन्यांनी आपले पूर्वीचें धोरण आता बदलले आहे. पूर्वी आम्हांला अेक रेकॉर्ड द्यायची म्हणजे आमचा सर्व – यांत राहणें, खाणे, प्रवास व मुशाहिरा सर्व आलें बरें का – खर्च कंपनी खुषीने करीत असे. आज कंपन्या म्हणतात, सवडीनें, आपल्या कामासाठी याल तेव्हां रेकॉर्डिंगला आलांत तरी हरकत नाहीं. आम्हांला हें त्यांचें धोरण संमत नाहीं आणि म्हणूनच नवीन रेकॉर्ड निघालेल्या नाहींत."

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रासंगिक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen