प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      5 वर्षांपूर्वी

    मस्त फिरकी घेतलीय .

  2. अरुण दत्तू बांदेकर

      6 वर्षांपूर्वी

    मुंबईतील हुतात्मा स्मारक चौकाजवळ एकदा फेरफटका मारा आणि त्या चौकाचे माहात्म्य जाणून घेण्याच प्रयत्न करा.आचार्य अत्रेसाहेबांनी मोरारजी यांच्यावर तेव्हा तसे का लिहिले याचे उत्तर लगेच मिळेल. ----अरुण दत्तू बांदेकर ,मुंबई.

  3. rohanjagtap

      7 वर्षांपूर्वी

    मोररजींना मराठी महाराष्ट्राबद्दल आकस होता आणि त्यातूनच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निष्ठुरपणे दडपण्याचा प्रयत्न केला. तरी अत्रे आणि महाराष्ट्रवादी मंडळी त्यांना पुरून उरली! आज महाराष्ट्राविषयी प्रचंड तळमळ असणारे अत्रें सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शोधूनही सापडत नाही! बाकी या लेखातून अत्रेंचे लेखनकौशल्य आणि विनोदबुद्धी यांची पुन्हा नव्याने प्रचिती आली!

  4. ssal

      8 वर्षांपूर्वी

    अजुन वाचायची इच्छा आहे.

  5. hpkher

      8 वर्षांपूर्वी

    मोरारजीनि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते तेंव्हा प्रचंड अप्रिय होते. तथापि असा लेख अत्रे च लिहू शकतात.

  6. Anil95

      8 वर्षांपूर्वी

    मस्त.

  7. rajashreejoshi

      8 वर्षांपूर्वी

    लेख म्हणून छान पण मोरारजी यांच्यावर लिहिले ते फारसे पटले नाही

  8. shilpa1952

      8 वर्षांपूर्वी

    एक विनोदी लेख म्हणून आवडला पण मोरारजी देसाई बद्दल असे लिहिले ते नाही आवडलं अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे

  9. Vijaykumar Kadam

      8 वर्षांपूर्वी

    Apratim sudhanva

  10. mdurugkar

      8 वर्षांपूर्वी

    छानच की..... जुने ते मस्तच ना ।

  11. Vasant y Gadre

      8 वर्षांपूर्वी

    अप्रतीम लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen