राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - २

पुनश्च    संकलन    2022-11-05 10:00:02   

१८८४ साली रिपनसाहेब स्वदेशी जावयास निघाले. त्यांच्या उदार धोरणाने इकडील अँग्लो-इंडियन व सत्ताधारी वर्ग त्यांच्यावर आधीच चिडलेला होता. त्यात समान हक्काच्या इल्बर्ट बीलाने तर कहरच  उडविला. सगळ्या युरोपियन व अँग्लो-इंडियनांनी लॉर्ड रिपनबद्दल उघडपणे अप्रीती व तिरस्कार दर्शविला. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने हिंदी लोकांनी त्यांच्याविषयी आपला आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली. ठिकठिकाणाहून लाखो सह्यांच्या मानपत्रांची भेंडोळी रिपनसाहेबांना अर्पण करण्यात आली. १७ डिसेंबर १८८४ रोजी ते मुंबईहून विलायतेस गेले त्या प्रसंगानिमित्त ठिकठिकाणचे पुढारी मुंबई जमले होते. असा सुशिक्षित जनसंमर्द निरनिराळ्या ठिकाणहून राजकीय बाबतीसंबंधाने आजपर्यंत कधीही एकत्र जमला नव्हता.  

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



इतिहास

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen