भाग नववा - गीतार्था विषयी काही शंका

पुनश्च    अज्ञात    2024-07-31 10:00:01   

संन्याशानें भिक्षा देखील वाटेल त्या वेळी मागावयाची नाहीं. भिक्षा घालणारास संकट न पडेल अशाच वेळी त्यानें ती मागावी लागते. जेवण होण्याच्या आधी भिक्षा मागितल्यास कदाचित् घरांतील लोक, आपल्यांतलें अन्न कमी करून संन्याशास अधिक भिक्षा घालितील. तसें न व्हावें ह्मणून घरांतून धूर निघावयाचा थांबल्यावर मग तेथें भिक्षा मागावयास जावें असा संन्याशास नियम घालून दिला आहे. ज्याने 'मानापमानाचें गोवें गुंडाळून ठेविलें ' नाहीं तो या आश्रमास अधिकारीच नाहीं. अशा रीतीनें नाइलाजास्तव थोडींशी कर्मे करणार्‍यास, तूं जास्त कां करीत नाहीस असे विचारणें न्याय्य नाहीं. अग्निसेवा वगैरे पूर्वीच्या आश्रमांतील कर्तव्ये या आश्रमांत त्यास माफ केली आहेत ती लोकांच्या आवडी नावडीसाठी नव्हेत तर त्याच्या स्वतःच्या सहायासाठी होत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen