आयुर्वेदीक जेवण-पथ्यकर तरीही रुचकर


आयुर्वेदीय ग्रंथात कोणते दोन पदार्थ एकत्र खाऊ नयेत हे सांगितले आहे, तसेच काय एकत्र खावे, काय खाल्ल्यानंतर काय प्यावे हेही सांगितले आहे. सर्दी, खोकला व दम्याचा त्रास असणाऱ्यांनी किंवा ज्यांना गाणे गायचे किंवा भाषण करायचे आहे त्यांनी जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, मुगाचे कढण किंवा मांसरस प्यावा. कामाने थकलेल्या माणसांना दूध, स्थूल व्यक्तींना मधपाणी तर कृश व्यक्तींना सुरा हे उत्तम अनुपान म्हणजे जेवल्यानंतर घ्यायचे पेय सांगितले आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Chandol Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    आरोग्याला उपकारक माहीती.

  2.   3 वर्षांपूर्वी

    विरुद्धान्न हे अनेक आजारांना आमंत्रण देणारे असते. हे अनेकांना मान्य नाही..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen