चित्रस्मृतीआर. के. स्टुडिओचा श्रीगणेशोत्सव....'शोमनशीप ' आणि राज कपूर असे नातेसंबंध बहुचर्चित असले तरी त्याच्यात एक 'उत्सवी ' वृत्ती असल्याचे आर. के. स्टुडिओतील होळी आणि श्रीगणेशोत्सव या सणांनी कायमच सिध्द केले. ती देखिल राज कपूरची एक ओळख.चेंबूरला १९४८ साली आर. के. स्टुडिओची वास्तू उभी राहताना 'चित्रपट निर्मिती 'बरोबरच तेथे सामाजिक घटकांनाही स्थान मिळालेय यात त्या काळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्टुडिओ मालक तद्दन फिल्मी नव्हते हेच अधोरेखित होते. आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट तात्कालिक समाजाला खूप जवळचे वाटले. चित्रपती व्ही शांताराम यांच्या परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओतही 'नवरंग ' ( १९५८) चित्रपटापासून आजही श्रीगणेशोत्सव साजरा होतो आहे.तर राज कपूरच्या निधनानंतर ( १९८८) आर. के. स्टुडिओच्या 'होळीचा रंग ' उडणे बंद झाले. आणि तेव्हापासून प्रत्येक होळीला आर. के.च्या होळीच्या 'राहिल्या केवळ आठवणी '. पण श्रीगणेशो ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...
पुनश्च
छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास
शं.गो.चट्टे | 14 तासांपूर्वी
आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.वयम्
कलाकार प्राणी
सुबोध जावडेकर | 2 दिवसांपूर्वी
तुम्ही कुंभारमाशीचं घर पहिलं आहे का? ते काहीसं भुईमुगाच्या शेंगेसारखं दिसतं, आकारानेही ते शेंगेएवढंच असतं. आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं.मराठी प्रथम
शब्दांच्या पाऊलखुणा - चित्रपटाला प्रेक्षकांंची मुरकंड (भाग - २१)
साधना गोरे | 3 दिवसांपूर्वी
मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला आढावाललित
श्री. पु. आणि राम पटवर्धन
अनंत देशमुख | 4 दिवसांपूर्वी
राम पटवर्धन यांच्याविषयी श्री. पुं.नी ‘अभिन्नजीव सहकारी’ असं म्हटलं त्यात सारं आलंच.पुनश्च
नव्याजुन्यांचा कलह
प्रो. गोविंद चिमणाजी भाटे | 4 दिवसांपूर्वी
आपल्या मराठेशाईंत इतके मुत्सद्दी व धोरणी पुरुष झाले, पण त्यांच्या भरभराटीच्या काळांत सुद्धा या इंग्रजांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती निरीक्षण करण्याचे कोणाच्याही कसे मनांत आले नाही?ललित
नाइन्टीन एटीफोर : एक टिपण
वसंत आबाजी डहाके | 2 आठवड्या पूर्वी
जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ही एक डिस्टोपियन कादंबरी आहे, असे म्हटले जाते तेव्हा ती वास्तवदर्शी कादंबरी आहे असेच म्हणायचे असते.
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-09-06 17:33:09
