आठवं पाऊल


लग्नातली सप्तपदी म्हणजे जणू सात जन्मांची गाठ... पण एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या एखाद्या जोडप्याला समाजाने ही सप्तपदी पूर्णच करुन दिली नाही तर ?? तर सप्तपदीच्या बाहेरचं आठवं पाऊल टाकता येईल का ? हे आठवं पाऊल जर जोडप्यातल्या ‘ती’ला टाकावं लागलं तर नंतरची तिची वाटचाल कशी असेल ? का आठवं पाऊल टाकलं तरी ती सप्तपदीच निभावेल ? ... या अनोख्या विषयावरची मिथिला सुभाष यांची श्री व सौ दिवाळी अंकात प्रसिध्द झालेली कथा ‘ आठवं पाऊल ’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , श्री व सौ

प्रतिक्रिया

  1. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    marathi serialsche mul samjle!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen