काळ्या आईचा पुत्र


अंकः मौज दिवाळी, १९५७

नगर-पुण्याच्या सरहद्दीवरील खेड्यांत हे गोधनाचे वैभव पूर्वीही कधी पाहिल्याचे आठवत नाही; कारण पाऊसच कमी. गुरे नि माणसे यांना कितीदां धूळच फुंकायची पाळी. यामुळे मढखोऱ्यापेक्षां आतिथ्यांत ती कांकणभर कमीच. कोंकणांत तर त्या मानाने अधिकच दारिद्र्य. त्यामुळे आतिथ्यशीलता ही त्याहूनही कमी. ‘कोंकणस्थी’ स्वभावाचा नमुना बराचसा दारिद्र्यापोटीच. आपल्याला हे शहरवासीयांतही आढळत नाही का? नागपूर-वऱ्हाडचा ऐसपैस पाहुणचार हा पुण्याच्या चहाच्या कपाच्या पाहुणचाराला लाजवतो तो पुण्याच्या कांहीशा दारिद्र्यानेही. आणि गोव्याकडील कोंकणचा पाहुणचार वनश्रीच्या वरदहस्ताने नागपूर-वऱ्हाडच्या पाहुणचाराला थक्क करून टाकील असा.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज दिवाळी , चिंतन
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    वास्तविकनिरिक्षण!! वाढत्या औद्योगिकीकरणाचा परिणाम खेड्यावर उशिरा का होईना जाणवतो...आताशा शहरांप्रमाणेच गावातही लोक आत्मकेंद्रित व स्वतःपुरते पाहण्याची मनोवृत्ती चे दिसू लागले आहेत...

  2. सुकृता पेठे

      3 वर्षांपूर्वी

    अजूनही खेडी आमिटिंगला शहर यातील भेद लख्ख आहे. वीज जाते त्यामुळे अजूनही तिथल्या आणि शहरी माणसांच्या सवयी या अशाच वेगळ्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला लेखनाविषयी थोडे सांगताना म्हटले आहे त्याप्रमाणे अगदीच काही गतकाळाचा ठेवा नाही आहे. या काळात देखील हे वर्णन लागलं आहे असे दिसते. लेख अर्थात अभ्यासपूर्ण आहे व भौगोलिक परिस्थिती आणि सोयी सुविधा यामुळे मानवी स्वभावात होणारे बदल अतिशय सुंदर टिपले आहेत.

  3. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    प्रादेशिक विविधता दाखवली गेलीय पण जात आणि जमातीचहे वेगळेपण वर्णनातून सुटलेय ते खटकते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen