शिवाजी एक अभ्यास - भाग पहिला


गझनीच्या महंमदाला पहिल्या तीन स्वाऱ्यांत यश मिळाले तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी पंजाबच्या अनंगपाळ राजाने कनोज, कलिंजर, ग्वाल्हेर वगैरे ठिकाणच्या राजांचे सहाय्य मिळवून लढाईची जंगी तयारी केली. हा सुमार होता इ.स. १००८ ते १००९ चा. डॉ. गो.स. सरदेसाई लिहितात, “धर्माचा पाडाव व देवालयांचा विध्वंस ह्यांचे योगाने रजपुतांस मुसलमानांविषयी विशेष त्वेष चढला होता. इतके अपार सैन्य समरांगणी पूर्वी कधीही आले नव्हते.” महंमदास ही बातमी समजताच तो दबत दबतच पुढे आला. उभय फौजांचा तळ अटकनजीक सिंधूच्या पूर्वेस कच्छचे मैदानात पडला. “आरंभी हिंदूंची सरशी होती. पुढे एक दिवशी लढाईचे तोंड लागून अनंगपाळ निकराने लढत असता त्याचा हत्ती तीर व नक्तेलाचे गोळे लागून घाबरून रणभूमीवरून पळत सुटला. त्याबरोबर आपला अधिपती पळाला असे वाटून हिंदी फौज युद्ध सोडून पळत सुटली. अनंतपाळाचे ठिकाण लागले नाही. महंमुदास विजय प्राप्त झाला.”

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



इतिहास

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर आणि वाचनिय माहिती . लेख मालिका वाचायला आवडेल .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen