भाग दुसरा - गांधीजी आणि महाराष्ट्र


या सर्व सत्याग्रहमोहिमांतून गांधींचा आत्मविश्वास, लोकप्रियता वाढत होती, तरी राजकीय क्षेत्रांतील पुढाऱ्यांचें लक्ष रूढ राजकीय चळवळींतच गुंतलेलें होतें. सरकारनें महायुद्धानंतर पूर्वीच्या आश्वासनांचा भंग केला, पुढाऱ्यांचा विरोध न जुमानतां रौलट अॅक्ट अंमलांत आणण्याचें ठरविले, मुसलमानांना खिलाफतीसंबंधी दिलेला शब्द पाळला नाहीं, त्यामुळे गांधींची साम्राज्यनिष्ठा नाहींशी होऊन त्यांनीं या अन्यायी राज्ययंत्राविरुद्ध सत्याग्रही बंड करण्याचे ठरविले व स्वराज्याची शिष्टाई करण्यासाठी इंग्लंडांत न जाता इथेच रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीला प्रागतिकांशिवाय सर्वांचा पाठिंबा मिळाला. टिळकांच्या गैरहजेरीत खाडिलकरांनी 'केसरी'त अनुकूल अग्रलेख लिहिले. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



चिंतन

प्रतिक्रिया

  1. gorakh padar

      11 महिन्यांपूर्वी

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईच्या सुरुवातीच्या काळातील विरोध, सहकार्य याविषयीचा छानसा लेख वाचायला मिळाला धन्यवाद



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen