भू-दान-यज्ञ कल्पनेचा – उगम, विकास आणि फल


अंक –:सह्याद्रि, नोव्हेंबर १९५२

एकतीस दिवसांत हा तीनशे मैलांचा प्रवास त्यांनी संपविला. ज्या ठिकाणी कोणीही पुढारी गेलेला नाही अशा खेड्यापाड्यांतून, आडमार्गांतून, रानांवनांतून, अरण्य-जंगलांतून त्यांचा हा प्रवास चालला होता. गरिबांच्या झोपड्या पाहात, त्यांचे जीवन निरीक्षण करीत, लोकांच्या गाऱ्हाण्यायंची होईल तितकी दाद घेत, त्यांना धीराचे, सांत्वनाचे व उपदेशाचे शब्द सांगत त्यांचा प्रवास सुरू झाला. गांधीजींच्या दांडीयात्रेची आठवण करून देणारी ही यात्रा होती.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सह्याद्री , इतिहास
इतिहास

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    खरेतर हि ग्रामस्वराज्य योजनाच सुरू ठेवली पाहिजे. गावाच्या गरजा गावामध्येच भागल्या गेल्या पाहिजेत. विनोबांनी भूदान ही खूप चांगली चळवळ यशस्वी केली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen