ऑपरेशन आवराआवर


अर्जुनाला युद्धामध्ये म्हणे प्रश्र्न पडला होता, ‘हे सगळे माझेच नातेवाईक. तर मारू कुणाला आणि सोडू कोणाला?’ अगदी असाच प्रश्र्न तिलाही पडतो. मुलीचे कपडे, मुलांची पुस्तकं, नवऱ्याची कागदपत्रं हे सगळे तर माझंच आहे. काय टाकू? आणि काय ठेवू? या धुमश्र्चक्रीत नेमका डावा खण कोणासाठी आणि उजवा कप्पा कशासाठी हेही विसरायला होतं. ती उघड्यावरचा पसारा फक्त दारांच्या आड बंदिस्त करते आणि बाहेरून आल्याआल्या नवऱ्याला खूष करते.

‘अहो, तुमची टायपिन अमुक ठिकाणी ठेवलीय बरं का!’ अहो खूष होतात. दुसऱ्या दिवशी लावायला टायपिन आहे, पण एवढ्या गदारोळामध्ये टाय बेपत्ता झालाय हे त्यांना कळलेलं असतं अजून?

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी साहित्य पत्रिका , ललित
ललित

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच खुसखुशीत लेख - आवडला . प्रसन्न शिडकावा व्हावा तसा मनोमन पटला .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen