भाग तिसरा - मिश्र-विवाह


या कायद्यान्वयें हिंदु रूढींच्या विरुद्ध हल्ला करण्याचे सामर्थ्य प्राप्त होतें, धर्माविरुद्ध नाहींच; कारण वधुवर उभयतां हिंदु असले पाहिजेत हा तर या कायद्याचा कटाक्ष आहे. परंतु हल्लींच्या काळीं जेथें रूढीच धर्म होऊन बसली आहे तेथें रूढी व धर्म निरनिराळे हें लोकांस कसें समजणार ? बहुजनसमाजाच्या धर्मकल्पना ह्मणजे रूढीच. तेव्हां त्यांच्या धार्मिक बुद्धीस अशा बिलानें मोठाच धक्का बसणार व अशा धार्मिक बाबतींत सरकार पडलें तर आधींच प्रक्षुब्ध वातावरणांत जास्त प्रक्षुब्धता उत्पन्न होईल असें विरुद्धपक्षांतील कांहीं पुढा-यांचे मत आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



चिंतन

प्रतिक्रिया

  1. Rupali Dalvi

      गेल्या वर्षी

    काशीबाई नवरंगे यांचे इतर लेख आम्हाला मिळतील का आणि मिश्र विवाह हा त्यांचा लेख आम्हाला डाऊनलोड करून घेता येईल का

  2. Rupali Dalvi

      गेल्या वर्षी

    या लेखांचे पहिले दोन भाग आम्हाला वाचण्यासाठी द्यावेत ही विनंती आहे प्लीज



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen