भाग तिसरा - मिश्र-विवाह


या कायद्यान्वयें हिंदु रूढींच्या विरुद्ध हल्ला करण्याचे सामर्थ्य प्राप्त होतें, धर्माविरुद्ध नाहींच; कारण वधुवर उभयतां हिंदु असले पाहिजेत हा तर या कायद्याचा कटाक्ष आहे. परंतु हल्लींच्या काळीं जेथें रूढीच धर्म होऊन बसली आहे तेथें रूढी व धर्म निरनिराळे हें लोकांस कसें समजणार ? बहुजनसमाजाच्या धर्मकल्पना ह्मणजे रूढीच. तेव्हां त्यांच्या धार्मिक बुद्धीस अशा बिलानें मोठाच धक्का बसणार व अशा धार्मिक बाबतींत सरकार पडलें तर आधींच प्रक्षुब्ध वातावरणांत जास्त प्रक्षुब्धता उत्पन्न होईल असें विरुद्धपक्षांतील कांहीं पुढा-यांचे मत आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



चिंतन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen