बेकरी कमी-मंडई जास्त


कच्च्या भाज्या व फळे खाणे चांगले असले तरी आजच्या काळात त्यामध्ये दोन धोके आहेत. त्यांच्यावर शिंपडलेले पाणी घाणेरडे असल्याने अमीबा व इतर जतूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखी, आव पडणे, गॅस धरणे असे त्रास होऊ शकतात. त्याचबरोबर आज शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके वापरतात, त्यांचा अंश फळांमध्ये असू शकतो. हे धोके आहेत म्हणून कच्चा आहार टाळावा असे नाही. योग्य काळजी घेतली तर आपण त्यावर मात करू शकतो. या भाज्या व फळे मंडईतन आणल्यानंतर दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्या तर त्यातील कीटकनाशकांचा अंश कमी होतो. त्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली की जंतुसंसर्ग टाळता येतो, नाहीतरी शिजवण्याचा त्रास व वेळ वाचल्याने हा पाण्यात बुडवण्याचा त्रास घ्यायला हरकत नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1.   3 वर्षांपूर्वी

    कच्चे अन्न खाण्याएवढी आपली पचनशक्ती सुदृढ राहिलेली नाही...

  2. jyoti patwardhan

      3 वर्षांपूर्वी

    जास्तीत जास्त कच्चं अन्न खावं हे आहारशास्त्राच्या दृष्टीने योग्य असलं तरी सध्याच्या काळात ते व्यवहार्य नाही आहे. त्याला पर्याय म्हणून अन्न कमीतकमी process करावं वं frozen पदार्थ नं वापरता शक्यतो ताजी भाजी-फळं वापरावीत

  3. Ashwini Gore

      3 वर्षांपूर्वी

    Upyogi !!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen