राज्य सरकार तर्फे देण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत. प्रादेशिक चित्रपटांना पुरस्कार देऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे हे श्रेय जातं. राऊंडअप ५६ वा महाराष्ट्र चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली गेली आणि लगेचच त्यावर उलट सुलट चर्चा ही सुरु झाली. यंदा अंतिम यादीत 'दिठी', 'भोंगा' ,'आणि डॉ.काशिनाथ घाणेकर', 'फायरब्रँड', 'बंदिशाळा', 'आम्ही दोघी', 'एक सांगायचयं', 'तेंडल्या', 'भुर्जी' आणि 'चुंबक' या चित्रपटांचा समावेश आहे. 'नाळ', 'गुलाबजाम', 'न्यूड', 'पाणी' या बहुचर्चित चित्रपटांचा समावेश अंतिम दहा चित्रपटांच्या यादीत नसल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत ! राज्य सरकार तर्फे देण्यात येणारे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे आहेत. प्रादेशिक चित्रपटांना पुरस्कार देऊन चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे हे श्रेय जातं. मराठी चित्रपट निर्मिती करणारे निर्माता-दिग्दर्शक यांच्या बरोबरीनेच कलावंत, तंत्रज्ञ यांना रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची ही परंपरा गेली ५६ वर्षे सुरु आहे. सत्तर ऐंशीच्या दशकात वर्षाला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट निर्माण होत असताना देखील वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने अनेक ब दर्जाच्या चित्रपटांना राज्यशासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमुळे आणि त्यानंतर सुरु झालेल्या अनुदान योजनांमुळे मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला नाही ही वस्तुस्थिती आहे.हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा. -->
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
राज्य पुरस्कार घोषणा आणि वाद
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2019-04-16 10:00:36

वाचण्यासारखे अजून काही ...

घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 22 तासांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 3 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 4 दिवसांपूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’
अंजनवेलचं दीपगृह
प्रा. सुहास बारटक्के | 6 दिवसांपूर्वी
इथेच ते सुप्रसिद्ध दिवे सतत समुद्रातील नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. या दिव्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे दिवे दर १५ सेकंदाला 3 वेळा समुद्राच्या दिशेने प्रकाशझोत सोडतात. हा प्रकाशझोत समुद्रात खोलवर ३५ किलोमीटर अंतरापर्यंत जातो व त्यामुळे समुद्रातील बोटींना अचूक रस्ता सापडतो. म्हणजे रत्नागिरीचं दीपगृह १५ सेकंदात 2 वेळा प्रकाशझोत फेकतं; तर जयगडचं दीपगृह हे १५ सेकंदात ३ वेळा प्रकाशझोत टाकला की समजायचं की, हे अंजनवेलचं दीपगृह. मग नाविक ज्या दिशेला जायचे त्या दिशेने नौका हाकतो.
छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास
शं.गो.चट्टे | 2 आठवड्या पूर्वी
आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.
साहित्य : गजांआडचे
मीना वैशंपायन | 2 आठवड्या पूर्वी
कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते.