अमिताभचा 'पडता काळ '


चित्रस्मृती 

  अमिताभचा 'पडता काळ '   एव्हाना काहींच्या डोळ्यासमोर 'गंगा जमुना सरस्वती '( १९८८)पासून त्याच्या फ्लाॅप चित्रपटांची रांग लागली ते दिवस आले असतील. या चित्रपटाचे अपयश अगदी ताजे असतानाच त्याच आठवड्याच्या इलेस्ट्रेटेड विकली या इंग्रजी साप्ताहिकाच्या कव्हरवरचा हताश अमिताभ आजही आठवतोय. 'माझे दिवस संपले ' असे त्याच्या मुलाखतीचे हेडिंग त्या कव्हरवरच होते. तर काहींच्या डोळ्यासमोर 'मृत्यूदाता ' ( १९९७) पासून त्याने गचाळ पटकथेवरील विस्कळीत चित्रपटात भूमिका केल्याने ओळीने त्याचे चित्रपट अपयशी ठरले तो 'बॅड पॅच ' आला असेलच. चित्रनगरीत 'कोहराम 'च्या मुहूर्ताला हजर राहिलो असता खुद्द अमिताभच्या देहबोलीत फारसा  आत्मविश्वास नसल्याचे जाणवले आणि आश्चर्य वाटले... पण अनेकांना तरी कल्पना आहे की, त्याच्या करियरची सुरुवातच ओळीने चित्रपट पडत पडत झाली. के. ए. अब्बास दिग्दर्शित 'सात हिन्दुस्तानी ' ( रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) यशस्वी ठरणे अवघडच होते. त्यानंतर तो खरं तर 'फोकस'मध्ये आला ह्रषिकेश मुखर्जींच्या 'आनंद '( १९७१) मध्ये, पहिले यश लाभले ते एस. रामनाथन दिग्दर्शित 'बाॅम्बे टू गोवा '( १९७२) मध्ये! तर त्याला अँग्री यंग मॅनची पाॅवरफुल इमेज मिळाली ती प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर ' ( १९७३) च्या खणखणीत यशाने..... पण याच प्रवासात त्याचे काही चित्रपट पडद्यावर आले तोच गेलेदेखिल. पण त्यातील दोन चित्रपटांची नावे आवर्जून घ्यायला हवीत,    रवि नगाईच दिग्दर्शित ' ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रिया

  1. gadiyarabhay

      5 वर्षांपूर्वी

    इतकी अपयश पचवून हा माणूस सत्त्याहत्तऱ्यावया वर्षी अजून खणखणीत चालतोय हे महत्त्वाचं



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen