एलीप्पाथयम    (उंदरांचा पिंजरा)


पितृसत्ताक पद्धती, स्त्रीला दुय्यम-मालमत्तेचा भाग समजलं जाणं, तीव्र वर्गभेद, मालक-नोकर अशा ठळक जाणीवा, वेठबिगारी, बेसुमार उधळपट्टी आणि स्पर्धा, ऐयाशी,-आणि, अर्थात, बदलाला स्पष्ट नकार ही या सामंती मानसिकतेची ठळक लक्षणं. अशा वेळी, माझ्या एका शिक्षकांचं वाक्य आठवतं. ते म्हणत, ''आपण भारतीय त्रिकालात जगत असतो. आपल्याला गर्व आहे आपल्या प्राचीन काळाचा. आपल्याला आधुनिक काळाचे सर्व फायदे हवे आहेत. मात्र, आपला मेंदू आहे मात्र मध्ययुगीन काळात!" खरं आहे! या बदलाची आणि त्यांच्या 'न-स्वीकाराची' नोंद नामवंत दिग्दर्शकांनी घेतलेली आहे. सत्यजित रे यांचा 'जलसाघर', गुरुदत्त चा ' साहिब, बीबी और गुलाम'...आणि, अदूर गोपालकृष्णन यांचा ' एलीप्पाथयम'. आणि, नेहमीप्रमाणेच, अदूर; अल्प संवाद, चपखल पार्श्वध्वनी, निसर्ग/संदर्भाचा पुरेपूर वापर करून ही आपल्याला गोष्ट सांगतात.

एलीप्पाथयम    (उंदरांचा पिंजरा)

साधारणतः ब्रिटीश आल्यानंतर, मध्ययुग संपत गेलं-म्हणजे तशी सुरुवात झाली. हे स्थिन्ततर काहींना झेपलं; काहींना नाही. विशेषतः, जो थोडाफार सामंती वर्ग होता त्यांना मात्र हा बदल झेपला नाही-अगदी आजही 'सामंती' मानसिकतेतून आपण पूर्णतः बाहेर पडलो नाही. त्या व्यवस्थेचे अवशेष आजही प्रभावीपणे दिसून येतात. पितृसत्ताक पद्धती, स्त्रीला दुय्यम-मालमत्तेचा भाग समजलं जाणं, तीव्र वर्गभेद, मालक-नोकर अशा ठळक जाणीवा, वेठबिगारी, बेसुमार उधळपट्टी आणि स्पर्धा, ऐयाशी,-आणि, अर्थात, बदलाला स्पष्ट नकार ही या सामंती मानसिकतेची ठळक लक्षणं. अशा वेळी, माझ्या एका शिक्षकांचं वाक्य आठवतं. ते म्हणत, ''आपण भारतीय त्रिकालात जगत असतो. आपल्याला गर्व आहे आपल्या प्राचीन काळाचा. आपल्याला आधुनिक काळाचे सर्व फायदे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen