चित्रस्मृतीतीन बडे स्टार एकत्र तरीही....दोन काय अथवा तीन, चार काय, मोठे स्टार एकाच चित्रपटात एकत्र आणले म्हणजे, सिनेमाला वजन आले असे होत नसते. पण अशा तीन स्टारचे फॅन्स एकदा जरी थिएटरमध्ये आले तरी पिक्चर हिट होऊ शकतो असा व्यावहारिक गणित असू शकते, इतकेच नव्हे तर ते यशस्वीही होते....'गिरफ्तार ' ( १९८५) सिनेमा यासाठी बेस्ट माॅडेल आहे, अमिताभ बच्चन ( तोपर्यंत तो बीग बी झाला नव्हता), कमल हसन( तोपर्यंत तो हिंदी चित्रपटसृष्टीच्या कार्यशैलीला कंटाळता चालला तरी त्याच्या विविधतेचा चाहतावर्ग होता) रजनीकांत ( थिएटरपेक्षा याचे कटआऊट मोठे या ट्रेण्डची सुरुवात होती ती) अशा तिघांनी एकाच हिंदी चित्रपटात एकत्र येण्यास होकार दिल्याने तरी व्यावसायिक चौकटीतीलच काही भन्नाट अथवा भारी पडद्यावर आणता येईल ना? खरं तर या तिघांनी होकार देताना तरी, आपला एकमेकांसमोर कस लागेल अशी पटकथा आहे हा याचा विचार तरी करावा. पण व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारताना अनेक चित्रविचित्र फंडे असतात. आपण भूमिका साकारलेल्या 'बाॅम्बे टू गोवा ' ( १९७२), 'महान ' ( १९८३) या फिल्मचे निर्माते आणि दिग्दर्शक एस. रामनाथन यांच्या चित्रपटाला अमिताभ 'नाही ' म्हणाला असता पण मनमोहन देसाईंच्या चित्रपटाचे एक पटकथा लेखक प्रयाग राज 'गिरफ्तार 'चे दिग्दर्शन करणार तेव्हा ( तत्पूर्वी त्यानी 'पोंगा पंडित ' इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले).. .... हे बघा, व्यावसायिक कारणे क ...हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
प्रतिक्रिया
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-09-17 21:47:03

वाचण्यासारखे अजून काही ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना
डॉ. दीपक पवार | 3 दिवसांपूर्वी
गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी...
घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 5 दिवसांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
साहित्यिक सत्यजित राय
विजय पाडळकर | 6 दिवसांपूर्वी
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 2 आठवड्या पूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’