भाषा म्हणजे संवादाचे, संपर्काचे साधन.भाषा म्हणजे भावनांचे प्रकटीकरण करण्याचे साधन.भाषा जोडते आणि जुळवते.पण प्रत्येक गोष्टीचा वापर भेदाभेद करण्यासाठीच करायचा म्हणूनच मग भाषेतही शहरी आणि ग्रामीण अशी सीमारेषा ओढून उगाचच गोंधळ माजवला गेलाय.आपली मराठी तर दर बारा मैलांवर बदलते. बदलताना त्या त्या प्रदेशाची संस्कृती,लोकपरंपरा,इतिहास-भूगोल घेऊन नवे रुप धारण करते.पण यामुळेच ग्रामीण भागातल्या भाषेचं सौंदर्य कसं खुलून दिसतं ते उलगडून दाखवणारा ‘शब्द दर्वळ’ च्या दिवाळी अंकातला प्रा.व.बा.बोधे यांचा ‘ ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार’ हा लेखप्रा.व.बा.बोधे --- कादंबरीकार म्हणून प्रसिध्द असलेल्या व.बा.बोधे यांनी कथा,कादंबरी,नाटक,ललितगद्य,आत्मचरित्र असे विविध वांङमय प्रकार सहज हाताळले आहेत.९० कादंबऱ्या,७ कथा संग्रह,९ ललित लेखांचे संग्रह आणि ८ बालसाहित्याचे संग्रह अशी त्यांची विपुल साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे.त्यांनी आपले द्विखंडात्मक आत्मचरित्रही लिहीले आहे.‘कंदिलाचे दिवस’ आणि ‘फुलचुखी’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मीतीचा पुरस्कार मिळाला आहे.तसेच अनंत फंदीपुरस्कार, शाहू पुरस्कार,वसंतदादा साहित्यरत्नपुरस्कार, म.सा.प.चा ठोकळ पुरस्कार,विद्याधर पुंडलीक पुरस्कार यांनी त्यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे. शब्द दर्वळ --- २०००४ सालापासून इंदोर येथून ‘शब्द दर्वळ ’
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा , शब्द दर्वळ , व.बा.बोधे , सातारी बोली
प्रतिक्रिया
ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार
निवडक दिवाळी २०१८
वसंत बोधे
2019-03-21 07:00:56

वाचण्यासारखे अजून काही ...

नेपोलियन आणि त्याचे नशीब - उत्तरार्ध
वसंत शांताराम देसाई | 2 दिवसांपूर्वी
"जगांत मोठेपणाची किंमत नाहीं ” म्हणून नेपोलियनचा अंतरात्मा तळमळला.
नेपोलियन आणि त्याचे नशीब - पूर्वार्ध
वसंत शांताराम देसाई | 5 दिवसांपूर्वी
वॉटर्लूच्या पराजयामुळे त्यापूर्वीच्या माझ्या सर्व विजयाची स्मृति नाहींशी होईल.
संपादकीय निवेदन
स. बा. हुदलीकर | 2 आठवड्या पूर्वी
हिंदुस्थानाची प्रगति ही बालकांच्या अप्रतिम शिक्षणावर अवलंबून आहे हे निर्विवाद आहे.
हैदराबादची वारी
अज्ञात | 2 आठवड्या पूर्वी
आकाशवाणी ही स्वायत्त संस्था असावी हा ठराव अत्रे-पु.लं. नी गाजविला.
jspalnitkar
7 वर्षांपूर्वीमासिकाच्या नावात 'दरवळ' असं हवं, नाही का? जाणकार लोक काही खुलासा करू शकतील का?