"सिग्नलवर, पुलाखाली कुणी काही वाटायला, द्यायला आले आणि पळत जाऊन घेतले नाही तर आईबाप मारतात, सगळ्यात जास्त आपल्याला मिळायला हवे म्हणून सणउत्सव काळात आईबाप पोरांना उघडेनागडे ठेवतात. शाळेत सांगतात फुकटचे काही घ्यायचे नाही, पण आमच्यावर हे लादले जाते. लोकांनी दिलेले कपडे आमच्या अंगावर पांघरण्याऐवजी बोहारणीकडे जातात. आम्हाला बिनकपडयाचे, ओंगळवाणे ठेवणे हा एका मोठ्या दारिद्रय नाट्याचा भाग आहे, अशा आशयाचे बरेच काही मुले बोलत राहिली." ठाणे येथील सिग्नल शाळेत प्रकल्प प्रमुख आणि शिक्षक म्हणून कार्यरत आरती पवार – परब यांचा शिक्षणामुळे मुलांमध्ये काय बदल होऊ शकतो, याविषयीचे अनुभव कथन करणारा हा लेख
----------------------------------------
सिग्नल शाळेसमोर तीन अत्यंत महागडया गाडया उभ्या. सोबत कॅमेरे घेतलेले दोन व्यावसायिक फोटोग्राफर. अॅपलपासून ते सोनीपर्यंतच्या महागडया मोबाइलमधील १२ पिक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या फोनकॅमेरामधील सेल्फी आणि फोटोसेशन उत्सुक पंचवीस-तीस सामाजिक बांधिलकीग्रस्तांची दिवाळीजत्रा शाळेसमोर भरली होती. अशात शाळेच्या विद्यार्थ्यांना खेटत मी पुढे जात होते. मनात एकदम शिसारी भरली. उत्सवी आपुलकीने शाळेतील विदयार्थी-पालकांना जवळपास घेरले होते.
हेही वाचलंत का?
सिग्नल शाळा – मुलांकडून शिकताना… (भाग दोन)
हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
-->हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘मराठी प्रथम’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
मराठी अभ्यास केंद्र , मराठी शाळा , आरती पवार , सिग्नल शाळा , प्रयोगशील शाळा
प्रतिक्रिया
सिग्नल शाळा - भीकदिवाळी आणि निरागसतेचा दीपोत्सव (भाग - तीन)
मराठी प्रथम
आरती पवार - परब
2020-10-08 11:43:39

वाचण्यासारखे अजून काही ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्पना
डॉ. दीपक पवार | 3 दिवसांपूर्वी
गेली सहा दशके महाराष्ट्रात येण्यासाठी त्यागाची पराकाष्ठा करणाऱ्या सीमावासीयांसाठी...
घटका गेली पळें गेलीं
जयवंत दळवी | 5 दिवसांपूर्वी
आचार्य अत्रे ही व्यक्ती नव्हतीच! ती एक सर्वस्पर्शी संस्था होती. सामान्यापासून असामान्यापर्यंत जीवनाच्या सर्व थरांवर ही संस्था सर्वांना स्पर्श करीत होती
साहित्यिक सत्यजित राय
विजय पाडळकर | 6 दिवसांपूर्वी
चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी जागतिक कीर्ती मिळविलेली असली तरी बंगालमध्ये ते एक लोकप्रिय लेखक म्हणून देखील ओळखले जातात.
भाषा आणि अस्मिता
वसंत आबाजी डहाके | 7 दिवसांपूर्वी
वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या इत्यादी ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना जीवनभान, मूल्यसंस्कार यांची काही गरजच नाही, असे समजायचे काय?
कथा :किल्ला
वि. स. खांडेकर | 2 आठवड्या पूर्वी
शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या पांढऱ्या शुभ्र चांदण्यांत त्या किल्ल्याच्या बुरुजावर उभा राहून तो स्वतःशीं च स्वप्न रंगविणार होता.चंद्रिकेच्या समुद्रांत तरंगणाऱ्या त्या जहाजावरून लखलखणाऱ्या नक्षत्रांनी भरलेल्या आकाशकडे पाहात तो परमेश्र्वराला विचारणार होता, ‘माझ्यापेक्षां श्रेष्ठ जगांत दुसरा कोण आहे?’