दिल्लीत सध्या सगळं शांत असल्यानं आणि पंतप्रधान मोदी विदेश पर्यटनाला गेल्यामुळं नितीन गडकरी जरा निवांत होण्यासाठी म्हणून नागपुरात त्यांच्या वाड्यावर आले होते. सकाळी सकाळी सोफ्यावर बसून दोन्ही पाय लांबवून ते पेपर वाचत बसले होते. सकाळी पोटात काही गेल्याशिवाय त्यांचा मूड बरा होत नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं, त्यामुळं नोकर त्यांच्याकडे आला आणि त्यानं विचारलं- भाऊ नाष्ट्याले काय आनू म्हणता? गडकरींनी पेपरमधून डोकं थोडं बाजूला केलं. डोळ्यांवरचा चष्मा बोटानं थोडा वर उचलला आणि नोकराकडे रोखून पाहात म्हणाले, दिल्लीतनी ते कचोड्या आन पराटे खाऊन खाऊन लय कटाळा आला मले, आलूभजे, मिरचीभजे, आलूबोंडे आसं काहीतरी आन आपलं...आन आलूबोंड्यासंगं रस्साबी आनजो चांगला. ...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Vilas Ranade
5 वर्षांपूर्वीKiran Joshi
5 वर्षांपूर्वीएव्हरग्रीन खुसखुशीत लेखन !! तंबी जी कसे आहेत? बरेच दिवसात त्यांचा लेख वाचायला मिळाला नाही!
Rdesai
6 वर्षांपूर्वीभारीच शून्य .
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीमला 9152255235 या नंबरवर फोन करा. मी सांगतो काय करायचे ते...
PrakashHirlekar
7 वर्षांपूर्वीसुधन्वा कुलकर्णी
7 वर्षांपूर्वीPushkar1210@gmail.com
7 वर्षांपूर्वीनिशिकांत
7 वर्षांपूर्वीतंबी नल्ला इर्केन नितीन्भौले बरा केला न तुमी.
Shyam
8 वर्षांपूर्वीExcellent .Raj Thakare had already commented on this in a public meeting.
Dr.Deepak Gayal
8 वर्षांपूर्वीमस्त !
saloni bojewar
8 वर्षांपूर्वीsanjupandit
8 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख !! अतिश्योयक्ती तुन विनोद होतोच ! आणि आत्ताशी सगळेच भाजपाई प्रत्यक्षात विनोदच करत आहेत !! खुप छान ! खरोखरच असा आजार नाही ना झाला ?