जुन्या आठवणी


गांधीजी मधूनच उठून सरदारगृहाच्या सगळ्यात वरच्या गॅलरीत येऊन समोरच्या रस्त्यावर जमलेल्या गर्दीकडे चौफेर पाहत होते. दोनतीनदा इंग्रजीत म्हणाले, "आज हा एवढा प्रचंड जनसमुदाय किती शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने वागतो हे मला पाहायचे आहे. त्यावर सत्याग्रही चळवळीचे यश-अपयश अवलंबून आहे. " असे चारपाचदा त्यांनी या दोन तीन तासांत निरीक्षण केले आणि शेवटी इंग्रजीत म्हणाले, "ह्या जमावाची शांत, सुव्यवस्थित, शिस्तबद्ध वागणूक पाहून मला फार आशा वाटू लागली आहे. "

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Medha Vaidya

      3 वर्षांपूर्वी

    छान लेख। सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला।

  2. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    किती उच्च कोटीतल्या या आठवणी आहेत...किती भाग्यवान आहेत कवी अनिल!🙏

  3. Aparna Mahajan

      3 वर्षांपूर्वी

    फार छान वाटले लेख वाचून.. कवी अनिल यांनी आत्मीयतेने आणि बोलक्या शैलीत लिहिलेला लेख वाचनीय असणारच.

  4. मंदार केळकर

      3 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख। त्या काळात घेऊन गेले मला..

  5. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अगदी सच्चेपणाने केलेले वर्णन. प्रत्येक लेख वेगवेगळ्या अंगाने लिहिले गेले आहेत



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen